JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Nmms इतिहास चाचणी क्र- 14
निर्मिती : श्री हांडे एस.एस.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विषय - इतिहास
घटक : स्वातंत्र्यप्राप्ती
शाळेचे नाव
*
Your answer
विद्यार्थ्याचे नाव :
*
Your answer
1) राष्ट्रीय सभेची उभारणी कोणत्या तत्त्वावर झाली होती ?
*
2 points
समता
धर्मनिरपेक्षता
स्वातंत्र्य
बंधुता
2) ब्रिटीशांनी राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्यासाठी कोणत्या नीतीचा अवलंब केला ?
*
2 points
फोडा व राज्य करा
एकात्मता
समता
बंधुता
3) १९३० साली कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणत्या कवीने मांडला ?
*
2 points
बॅ. जीना
डॉ. मुहम्मद इक्बाल
रवींद्रनाथ टागोर
यांपैकी नाही
4) जून १९४५ मध्ये भारताच्या कोणत्या व्हाईसरॉयने एक योजना तयार केली ?
*
2 points
माउंट बॅटन
लॉर्ड वेव्हेल
पॅथिक लॉरेन्स
बॅ. जीना
5) कोणत्या ब्रिटीश प्रधानमंत्र्याने पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले ?
*
2 points
चर्चिल
आयर्विन
सर क्रिप्
अॅटली
6) द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी कोणी केली ?
*
2 points
लॉर्ड वेव्हेल
बॅ. जीना
डॉ. मुहम्मद इक्बाल
यांपैकी नाही
7) भारतात त्रिमंत्री योजना केव्हा मांडण्यात आली ?
*
2 points
१९३०
१९४५
१९४६
१९४७
8) मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन केव्हा पाळण्याचे ठरविले ?
*
2 points
१६ ऑगस्ट १९४६
१६ ऑगस्ट १९४५
१६ ऑगस्ट १९४४
१६ ऑगस्ट १९४२
9) भारतात हंगामी सरकारची स्थापना कोणी केली ?
*
2 points
सर क्रिप्स
माउंट बॅटन
लॉर्ड वेव्हेल
पॅथिक लॉरेन्स
10) इंग्लंडचे पंतप्रधान अॅटली यांनी केव्हा इंग्लंड भारतावरील सत्ता सोडून देईल असे घोषित केले ?
*
2 points
जून १९३९
जून १९४२
जून १९४५
जून १९४८
11) ब्रिटीशांच्या ध्वजाचे नाव काय होते ?
*
2 points
युनियन जॅक
तिरंगा
भगवा
यांपैकी नाही
12) भारत किती वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला ?
*
2 points
५०
१००
१५०
२००
13) ३० जानेवारी १९४८ रोजी कोणी गांधीजींची हत्या केली ?
*
2 points
भगतसिंग
राजगुरु
सुखदेव
नथुराम गोडसे
14) हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकवण्यासाठी कोण अहर्निश झटले ?
*
2 points
रवींद्रनाथ टागोर
महात्मा गांधी
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित नेहरू
15) हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते ?
*
2 points
सरदार वल्लभभाई पटेल
महात्मा गांधी
बॅ. जीना
पं. जवाहरलाल नेहरू
16) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली ?
*
2 points
लॉर्ड वेव्हेल
सर क्रिप्स
माउंट बॅटन
पॅथिक लॉरेन्स
17) भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला केव्हा स्वातंत्र्य देण्यात आले ?
*
2 points
१४ ऑगस्ट १९४७
१५ ऑगस्ट १९४७
१८ जुलै १९४७
३० जानेवारी १९४८
18) हिंदू-मुस्लीम दंगली शांत करण्यासाठी महात्मा गांधी कोठे गले ?
*
2 points
अमृतसर
दिब्रुगढ
नौखाली
कोलकाता
19) सुरुवातीस हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास कोणी नकार दिला ?
*
2 points
राष्ट्रीय सभा
मुस्लीम लीगल
हिंदू महासभा
किसान सभा
20) वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली ?
*
2 points
दिल्ली
मुंबई
शिमला
मनाली
21) कोणाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही ?
*
2 points
ब्रिटीशांच्या
मुस्लीम लीगच्या
राष्ट्रीय सभेच्या
कामगार संघटनांच्या
22) 'अल्पसंख्यांकांचे प्रश्न ' भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाही असे कोणत्या धोरणाने स्पष्ट केले ?
*
2 points
त्रिमंत्री योजना
क्रिप्स योजना
अॅटलीचे भारतविषयक धोरण
वेव्हेल योजना
23) कॉंग्रेसने फाळणीस मान्यता दिली कारण ___________
*
2 points
ब्रिटीश सरकारने प्रचंड दडपण आणले.
फाळणीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नव्हते
ब्रिटीश सरकारचे धोरण, मुस्लीम लीगचा आडमुठेपणा
यांपैकी कोणतेही नाही.
24) जून-जुलै १९४५ मध्ये भरलेली सिमला परिषद खालील योजनेवर चर्चा करण्यासाठी भरली होती ?
*
2 points
त्रिमंत्री योजना
राजाजी योजना
वेव्हेल योजना
देसाई योजना
25) भारत पाकिस्तान यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले.
*
2 points
कर्झन कमिशन
अॅटनबरो कमिशन (क)
रिचर्डसन कमिशन
रेडक्लिफ कमिशन
26) त्रिमंत्री योजनेतील महत्वाची तरतूद खालीलपैकी कोणती होती ?
*
2 points
संघराज्याच्या स्वरूपाविषयी सार्वमत घेतले जाईल.
भारताला वसाहतीचे स्वराज्य मिळेल
संस्थानांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल
ब्रिटीश प्रांत व संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य, घटना समितीमार्फत घटना तयार करणे, अंतरिम सरकारची स्थापना करणे.
27) पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी फेब्रुवारी १९४६ मध्ये एक निवेदन जाहीर केले. त्यातील महत्वाची तरतूद कोणती होती ?
*
2 points
भारताला वसाहतीचा दर्जा मिळेल.
इंग्लंड भारतावरील ताबा जून १९४८ पूर्वी सोडेल.
परराष्ट्र खात्यावर भारताचे नियंत्रण राहील
यांपैकी कोणतेही नाही
28) ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला ?
*
2 points
१ जुलै १९४७
१५ ऑगस्ट १९४६
१६ ऑगस्ट १९४६
१८ जुलै १९४७
29) भारत या दिवशी प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
*
2 points
२६ जानेवारी १९५०
१५ ऑगस्ट १९४७
२६ नोव्हेंबर १९५०
२६ नोव्हेंबर १९४९
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report