9.मौर्यकालीन भारत /6 वी /इतिहास -ना.शास्त्र
इयत्ता- सहावी                विषय:- इतिहास / ना.शास्त्र                प्रश्न-१०                  गुण-२०
पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा व टेस्ट सोडवा .
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वःताचे नाव लिहा :- *
भारताच्या वायव्येकडील प्रदेश जिंकणारा इराणी सम्राट……………… *
2 points
सम्राट सिकंदर यांचा सेनापती.............. *
2 points
मगधच्या पदाचा त्याग करणारा सम्राट.................. *
2 points
तक्षशिला व उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून काम पाहणारा……………… *
2 points
'इंडिका' या ग्रंथाचा कर्ता……………… *
2 points
.......येथील अशोकस्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. *
2 points
मायदेशी परतताना वाटेत .................. येथे सिकंदराचा इ. स. पू. ३२३ मध्ये मृत्यू झाला. * *
2 points
मौर्य साम्राज्य चार विभाग   व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या    जुळवा. *
6 points
उज्जयिनी (मध्य प्रदेश)
तोशाली (ओडिशा)
तक्षशिला (पाकिस्तान)
सुवरणगिरी (कर्नाटक)
पूर्व विभाग
पश्चिम विभाग
दक्षिण विभाग
उत्तर विभाग
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.