पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच भाग 28
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव
*
प्रश्न १ : ‘दिन-ए- इलादी’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
*
2 points
प्रश्न २ : चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?
*
2 points
प्रश्न ३ : ‘उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया’ असे कोणत्या  चळवळीचे वर्णन केले जाते ?
*
2 points
प्रश्न ४ : भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?
*
2 points
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
*
2 points
प्रश्न ६ : ‘चौरी चौरा’ घटनेने ............ हे आंदोलन संपुष्टात आले ?
*
2 points
प्रश्न ७ : राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
*
2 points
प्रश्न ८ : आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?
*
2 points
प्रश्न ९ : ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
*
2 points
प्रश्न १० : ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची रचना कोणी केली ?
*
2 points
असेच महत्त्वाचे नवीन नवीन प्रश्नोत्तरे व दररोज चालू घडामोडीसाठी आपल्या टेलेग्राम चॅनेलला Follow करा. https://t.me/marathinaukri
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.