8 वी इतिहास - सविनय कायदेभंग चळवळ
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
इ. स.1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ------- या नावाने ओळखला जातो. *
2 points
मिठाचा सत्याग्रह बाबत कोणते विधान चूक आहे? *
2 points
A) वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. B) 23 एप्रिल 1930 रोजी खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. *
2 points
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा कोठे जारी केला होता! *
2 points
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? *
2 points
दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ---------- उपस्थित होते. *
2 points
1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला? *
2 points
 मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात ------------ यांना हौतात्म्य प्राप्त झाले. *
2 points
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते? *
2 points
चुकीचे विधान ओळखा. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.