JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता :५ वी विषय:विज्ञान १३. अन्न टिकवण्याच्या पद्धती
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
तुमचे नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
वाळवल्याने अन्नपदार्थातील .......... निघून जाते. त्यामुळे अन्न टिकते.
*
1 point
वास
पाणी
उकळल्याने सूक्ष्मजीवांचा ........ होतो.
*
1 point
विकास
नाश
खालीलपैकी कोणत्या ऋतूत अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात :
*
1 point
उन्हाळा
हिवाळा
धान्य वाळवून नेहमी ......... ठेवावे.
*
1 point
उन्हात
सावलीत
बुरशीचे............. हवेत असतात.
*
1 point
बीजाणू
अनु
हे अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते -
*
1 point
मीठ
सूक्ष्मजीव
मसाल्यांची निर्मिती :
*
1 point
वनस्पतीपासून
प्राण्यांपासून
फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उष्णता मिळते.
*
1 point
बरोबर
चूक
साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर :
*
1 point
परिरक्षक पदार्थ
मसाल्याचे पदार्थ
उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात.
*
1 point
बरोबर
चूक
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report