इयत्ता पाचवी, नवोदय परीक्षा, प्रश्नसंच-37
Visit my website: www.eshalazp.com
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
एका घरातील खूप  उंदीर एका मांजराने मारले .एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदीर म्हणाला ,”आज रात्री सर्व उंदराने माझ्या बिळात अवश्य यावे. या मांजराचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत आपण विचारविनिमय करू.” सगळे उंदीर जमा झाले. या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही. शेवटी एक तर उंदीर उभा राहिला आणि म्हणाला, “ मांजराच्या गळ्यात आपण घंटा बांधली पाहिजे. मग जेव्हा मांजर जवळ येईल ,तेव्हा आपणाला घंटा ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ आणि लपु. म्हणजे मांजराला आणखी उंदीर पकडता येणार नाहीत .”वयस्कर उंदराने विचारले .”परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार  ? एकाही उंदराने उत्तर दिले नाही.“त्याने वाट पाहिली .परंतु तरीही कोणीसुद्धा उत्तर दिले नाही. ही शेवटी वयस्कर उंदीर म्हणाला, “सूचना करणे अवघड नसते ;परंतु तिची अंमलबजावणी करणे खूप अवघड असते..                                 १) उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता ?  *
2 points
२) वयस्कर उंदराने सभा बोलावली.कारण- *
2 points
३) तरुण उंदराने काय सुचवले ? *
2 points
४) गोष्टीचे तात्पर्य आहे की-.... *
2 points
५) वयस्कर उंदराने सभा बोलावली ;कारण तो होता--  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.