JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
४. भारतातील न्यायव्यवस्था | आठवी नागरिकशास्त्र | Online Test
इयत्ता आठवी ऑनलाईन टेस्ट
विषय - नागरिकशास्त्र
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
संपूर्ण नाव लिहावे.
Your answer
शाळेचे नाव
*
शाळेचे नाव लिहावे.
Your answer
१. कायद्यांची निर्मिती कोण करते?
*
2 points
समाज मंडळ
न्याय मंडळ
कार्यकारी मंडळ
कायदेमंडळ
२. अंमलबजावणी कोण करते?
*
2 points
न्याय मंडळ
समाज मंडळ
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
३. कायद्याचे अधिराज्य सुरक्षित कोणामुळे राहते?
*
2 points
न्याय मंडळ
कार्यकारी मंडळ
समाज मंडळ
कायदेमंडळ
४. न्यायदानाद्वारे कोणाच्या हक्काचे संरक्षण होते?
*
2 points
नागरिकांच्या
स्त्री-पुरुषांच्या
श्रीमंतांच्या
गरिबांच्या
५. भारत हे काय आहे?
*
2 points
दडपशाही
घटकराज्य
हुकूमशाही
संघराज्य
६. कोणत्या देशाची न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे?
*
2 points
अमेरिका
जपान
भारत
इंग्लंड
७. भारताचे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात?
*
2 points
सरन्यायाधीश
संघराज्य
घटकराज्य
न्यायाधीश
८. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
*
2 points
राष्ट्रपती
सरन्यायाधीश
प्रधानमंत्री
गृहमंत्री
९. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे?
*
2 points
राष्ट्रपती
सर न्यायाधीश
मुख्यमंत्री
गृहमंत्री
१०. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात?
*
2 points
६३व्या
६२व्या
७०व्या
६५व्या
११. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात?
*
2 points
६५व्या
६३व्या
७०व्या
६२व्या
१२. भारत देशात उच्च न्यायालय किती आहेत?
*
2 points
२४
२३
२२
२५
१३. ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती कोणत्या पातळीवरील न्यायालये आहेत?
*
2 points
राष्ट्र आणि जिल्हा
जिल्हा आणि देश
देश आणि तालुका
जिल्हा आणि तालुका
१४. प्रत्येक जिल्हा न्यायालयात किती न्यायाधीश असतात?
*
2 points
दोन
तीन
एक
चार
१५. कायदा पद्धतीच्या प्रमुख किती शाखा आहेत?
*
2 points
एक
दोन
तीन
चार
१६. गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणाच्या कायद्याच्या आधारे सोडवली जातात?
*
2 points
कायदेमंडळ
फौजदारी
प्रधानमंत्री
नाय मंडळ
१७. भारतातील न्यायव्यवस्थेने कोणाचे संरक्षण केले नाही?
*
2 points
व्यक्तिस्वातंत्र्याचे
संघराज्याचे
संविधानाचे
कायदेमंडळाचे
१८. भारतातील लोकशाही बळकट करण्यात कोणाचा मोठा वाटा आहे?
*
2 points
न्यायालयाचा
संविधानाचा
स्वातंत्र्याचा
संघराज्याचा
१९. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
*
2 points
नागपूर
पुणे
मुंबई
नवी दिल्ली
२०. रिकामी जागा ओळखा. ------- आणि शासन संस्था यांच्यातही हीच संबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात?
*
2 points
दिव्यांग
समता
व्यक्ती
न्याय
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy