१७. गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन ४
इयत्ता चौथी विषय इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. कोणत्या ग्रंथामध्ये गडकोटांचे - किल्ल्याचे महत्व सांगितले आहे? *
2 points
२. जलदुर्गांना काय म्हणतात? *
2 points
३. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला असल्याचे मानले जाते? *
2 points
४. गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवण्याचे काम कोणाचे असे? *
2 points
५. पावसाळ्यात गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना कशाचा लेप लावला जात असे? *
2 points
६. शिवरायांनी मालवण जवळ कुरटे बेटावर कोणता जलदुर्ग बांधला? *
2 points
७. भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो? *
2 points
८. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता? *
2 points
९.  योग्य जोड्या लावा *
4 points
सबनीस
किल्लेदार
दर्यासारंग
कारखानीस
सबनीस यांना आज्ञा देणे
पत्रव्यवहार सांभाळणे
गडावरील लोकांना धान्याचा वस्तुंचा पुरवठा करणे
आरमारी योद्धा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.