JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Azadi Ka Amrit Mahotsav G.K. Competition स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
---------- या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.
*
2 points
1935 चा कायदा
1937 चा कायदा
प्रांतिक कायदेमंडळ
यापैकी नाही
1935 च्या कायद्यानुसार संस्थानांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला कारण......
*
2 points
ब्रिटिश शासन त्यांना मान्य नव्हते
संघराज्यात सामील झाल्यास संस्थानांची स्वायत्तता राहणार नव्हती
यापैकी नाही
इसवी सन 1937 मध्ये देशातील ... प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी .....प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले.
*
2 points
17 ,5
11 ,8
15 ,4
18, 7
राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी लोकोपयोगी कामे केली .चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा
दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपायोजना
मूलोद्योग शिक्षणावर बंदी
राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता
1942 ची क्रिप्स योजना राष्ट्रीय सभेने नामंजूर केली कारण....
*
2 points
पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नव्हतं
शेतकऱ्यांना कर्ज नामंजूर केले
शिक्षण विषयक सुधारणा नव्हतं
यापैकी नाही
नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळानी राजीनामे दिले कारण....
*
2 points
शेतकऱ्यांवर कर लावला
राष्ट्रीय सभेने केलेली ताबडतोब स्वातंत्र्य देण्यास इंग्लंड ने नकार दिला
शिक्षणातील सुधारणा मंजूर केल्या
यापैकी नाही
१. सात ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले.२. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते.
*
2 points
दोन्ही विधाने सत्य आहेत
दोन्ही विधाने असत्य आहेत
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
फक्त विधान क्रमांक २सत्य आहे
8 ऑगस्ट 1942 रोजी..... यांनी मांडलेला 'छोडो भारत ठराव 'प्रचंड बहुमताने मंजूर झाला.
*
2 points
पंडित जवाहरलाल नेहरू
महात्मा गांधी
मौलाना अबुल कलाम आझाद
जयप्रकाश नारायण
...हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते.
*
2 points
महात्मा गांधी
पंडित नेहरू
जयप्रकाश नारायण
आचार्य विनोबा भावे
नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी..... याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली.
2 points
अरुणा असफ अली
जयप्रकाश नारायण
सुरेश कुमार
शिरीष कुमार
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report