सदर साप्ताहिक चाचणी बुद्धिमत्ता विषयातील आकलन व वर्गीकरण या घटकावर आधारित आहे.
प्र.१) ‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पावसामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.’
या वाक्यात अकारान्त अक्षरांची संख्या ही ईकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे?
प्र.३) खालील शब्दांतील सर्वनामांची संख्या ही क्रियापदांपेक्षा कितीने जास्त आहे?
मी, ती, तो, ला, जा, धू, ओ, बी, ही, की, शी
प्र.४) 'श म च ण य र ल ष न ब त स ह' या अक्षरमालेतील "श" आणि "य" दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, तेवढीच अक्षरे कोणत्या दोन अक्षरांदरम्यान आहेत?
प्र.५) खालील शब्दांपैकी जोडशब्द किती आहेत?
पाणथळ, घरदार, हळूहळू, चंद्रकोर, गोडधोड, सगेसोयरे