इयत्ता -आठवी, विषय -इतिहास ,प्रकरण क्रमांक 12 -स्वातंत्र्यप्राप्ती
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
राष्ट्रीय सभेची उभारणी... च्या  तत्त्वावर झाली होती. *
2 points
सन 1930 साली...... या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला *
2 points
बॅरिस्टर महंमदअली जीना यांनी...‌‌ मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. *
2 points
जून 1945 मध्ये लॉर्ड वेव्हेल यांनी तयार केलेल्या योजनेतील तरतुदी खाली दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
१. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत  नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. २. त्यानुसार 16 ऑगस्ट 1947 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. *
2 points
व्हाईसराय वेव्हेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख..‌‌... होते. *
2 points
भारतातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर ......यांची भारताचे व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली *
2 points
१.1946 च्या मार्चमध्ये पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स,  ए .व्ही. अलेक्झांडर या मंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली तिला त्रिमंत्री योजना म्हणतात. २. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या आणि मुस्लीम लीग ही असंतुष्ट होते यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. *
2 points
भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे..... योजनेने तयार केली.
2 points
Clear selection
........योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.