JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता 4 थी परिसर अ 2, 17 गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी
www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी
www.ourstudy.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
Your answer
दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ ..........
*
1 point
ज्ञानेश्वरी
बुधभूषण
आज्ञापत्र
जलदुर्गांना असेही म्हणत ............
*
1 point
जंजिरा
गड
जल्ला
शिवरायांकडे सुमारे ......... किल्ले होते.
*
1 point
१००
२००
३००
किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे हे कोणाचे काम होते ?
*
1 point
कारखानीस
सबनीस
किल्लेदार
गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे हे कुणाचे काम होते ?
*
1 point
किल्लेदार
सबनीस
कारखानीस
गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तुंचा पुरवठा करणे हे कुणाचे काम होते ?
*
1 point
किल्लेदार
सबनीस
कारखानीस
पावसाळ्यात तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना ........... लेप लावला जात असे.
*
1 point
सोन्याचा
मेनाचा
तांब्याचा
............ म्हणजे युद्धनौकांचा समूह होय.
*
1 point
आरमार
जलदुर्ग
जंजिरा
शिवरायांनी मालवणजवळ ........... या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला.
*
1 point
कुरटे
रत्नागिरी
जंजिरा
मुंबईजवळ शिवरायांनी कोणता किल्ला बांधला ?
*
1 point
कुलाबा
कल्याण
खांदेरीचा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report