मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..! चाचणी क्र.6       
नमस्कार,  शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी ‘सामान्यज्ञान’ या विषयाचा अभ्यास करायला हवा असे मत ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. राष्ट्राचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात असणार आहे. समाज परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका असणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे.  आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच सामान्यज्ञान  या विषयाची  गोडी निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व  विकास व्हावा, यासाठी www.schoolcompanion.in या शैक्षणिक वेब पोर्टलद्वारे  चालू शैक्षणिक वर्षापासून (2024-25) विद्यार्थ्यांसाठी  मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..!  हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज 5 प्रश्न असेलेली pdf ग्रुपवर सादर केली जाते. विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवशी प्रश्न पाठ करणे अपेक्षित आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी  विद्यार्थ्यांच्या सरावासाठी चाचणी सादर केली जाईल. 
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव लिहा. *
तुमच्या शाळेचे नाव लिहा
*
तालुका
*
जिल्हा  *

1. भारतातील सर्वांत लांब हिमनदी कोणती ?

*
1 point

2. कोणते शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?

*
1 point

3. भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

*
1 point

4. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

*
1 point

5. गोदान या पुस्तकाचे लेखक कोण ?

*
1 point

6. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

*
1 point

7.  सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ? 

*
1 point

8.  महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते  ?

*
1 point

9.   महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी  उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

*
1 point

10.   गीतांजली  या पुस्तकाचे(कवितासंग्रह) लेखक कोण ?

*
1 point

11. महराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कुठे सुरू झाली ?

*
1 point

12. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

*
1 point

13. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

*
1 point

14. देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठावर वसली आहेत ?

*
1 point

15. बटाट्याची चाळ  या पुस्तकाचे लेखक कोण ?

*
1 point

16.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?

*
1 point

17.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण ?

*
1 point

18. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण  ?

*
1 point

19. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हटले जाते ?

*
1 point

20.कोसला या पुस्तकाचे लेखक कोण ?

*
1 point

21. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?

*
1 point

22. कळसूबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

*
1 point

23.कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

*
1 point

24. राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान कोणते ?

*
1 point

25.शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?

*
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.