JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता 8 वी,इतिहास,9 स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी
www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी
www.ourstudy.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
वैयक्तिक सत्याग्रहाचे ............ हे पहिले सत्याग्रही होते.
*
1 point
विनोबा भावे
क्रांतिसिंह नाना पाटील
रासबिहारी बोस
1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनला ............ असे म्हटले जाते.
*
1 point
स्वातंत्र्यलढा
उठाव
ऑगस्ट क्रांती
नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने ............ बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
*
1 point
अंदमान व निकोबार
दमन दीव
लक्षदीप
फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना कोणी स्थापन केली ?
*
1 point
नेताजी सुभाष चंद्र बोस
जगदीश चंद्र बोस
रासबिहारी बोस
इंडियन इंडिपेंडन्स लीग कोणी स्थापन केली ?
*
1 point
नेताजी सुभाषचंद्र बोस
जगदीश चंद्र बोस
रासबिहारी बोस
तुफान सेना ही संघटना कोणी स्थापन केली ?
*
1 point
सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
जी डी उर्फ बापू लाड
नंदुरबार येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढली ?
*
1 point
शिरीष कुमार
जयप्रकाश नारायण
विनोबा भावे
महाराष्ट्रात प्रतिसरकार कोणी स्थापन केले ?
*
1 point
विनोबा भावे
लोकमान्य टिळक
क्रांतिसिंह नाना पाटील
करेंगे या मरेंगे असे स्फूर्तीदायक आवाहन कोणी केले ?
*
1 point
जयप्रकाश नारायण
महात्मा गांधी
विनोबा भावे
........ ..मध्ये यूरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले.
*
1 point
1920
1939
1955
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report